पावसाळ्यामध्ये (Monsoon) आजारपण दूर ठेवण्यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहेत. पालेभाज्यांवर या दिवसांमध्ये किड,जीवजंतू वाढतात.